tag:blogger.com,1999:blog-30254119422973448942024-02-07T14:36:00.479-08:00प्रतिबिंबPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.comBlogger111125tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-40607675300413040172020-07-15T05:38:00.000-07:002020-07-15T05:38:00.378-07:00बासू चटर्जीं-मध्यममार्गी चित्रयुगाचा राजा
चित्रपट हे समाज प्रबोधनाचे माध्यम आहे, याची जाणीव असणाऱ्या मोजक्या
दिग्दर्शकांत बासू चटर्जींचा समावेश करावा लागेल. रंजनासोबतच अंजन देण्याचे
काम बासूदांनी त्यांच्या प्रत्येक कलाकृतीतून केले. मध्यमवर्गीयांच्या
जीवनातील प्रेम, मत्सर, असूया, माया, ममता, वात्सल्य, विनोद यावर बासूदांचे
चित्रपट खुसखुशीत भाष्य करतात. सर्वसामान्यांच्या जीवनातील संकटे, त्याकडे
पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन, तत्कालीनPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-69964571321219841242020-07-05T01:24:00.001-07:002020-07-05T05:45:41.357-07:00अभिवादन :इतिहासाचा एक कालखंड विसावला...
Credit :Divyamarathi News
अशोक अडसूळ
स्वाभिमानी आयुष्याची ९५
वर्षे पूर्ण करणारा आणि सर्वच प्रलोभनांना लाथाडणारे पत्रकारांचे
भिष्माचार्य दिनू रणदिवे यांचे अलिकडेच निधन झाले. रणदिवे राजकारणाच्या
वादळात सर्व अवस्थांत वावरले, परंतू होते तसेच अनिकेत राहिले. त्यांच्या
जाण्याने इतिहासाचा एक कालखंड विसावला असला तरी रणदिवे यांनी रिपोर्टिंगचे
घालून दिलेले मापदंड हाच मोठा ठेवा आहे. मराठी Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-16145071396318275372016-01-01T00:43:00.000-08:002016-01-01T00:43:35.972-08:00भारतीयांची सहिष्णुता, बेशिस्त, कोणाचाही बदला न घेण्याची किंवा सूड न घेण्याची भावना, परकीयांना आपल्यात सामावून घेण्याची लवचिकता आणि आक्रमणापेक्षा स्वसंरक्षणाला महत्त्व देण्याची प्रवृत्ती
एका हातात बॉम्ब दुसर्या हातात गीता
''आम्हाला
वारंवार एक प्रश्न विचारला जातो आणि तो अनेक दशके विचारला गेलेला आहे की,
भारताने गेल्या हजारो वर्षांच्या वाटचालीमध्ये आपला भूभाग विस्तारित का
केलेला नाही किंवा जगामध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न का केला
नाही ? त्याचे उत्तर आपण देऊ शकत नसलो तरी काही नामवंत अभ्यासकांनी ते
दिलेले आहे. भारतीयांच्या विस्तार न करण्याच्याPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-81799201967186781942015-10-27T00:05:00.001-07:002015-10-27T00:05:35.649-07:00दत्तक घेण्याची अवघड प्रक्रिया
डॉ. प्राजक्ता कुलकर्णी
भारतातील दत्तक विधान क्षेत्रातल्या ‘कारा’ची नवी नियमावली नुकतीच जाहीर झाली आहे.
भारतात १२०० बालके विविध संस्थांमधून दत्तक विधानासाठी उपलब्ध असून १० हजार पालक बालकांच्या प्रतीक्षेत आहेत.
भारतातील दत्तक विधान क्षेत्रातल्या ‘कारा’ची नवी नियमावली नुकतीच जाहीर
झाली आहे. त्यानुसार ही दत्तक प्रक्रिया ऑनलाइन झाली असून त्यावरील फोटो
पाहून निवडीला वाव दिल्याने Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-4395635203890431732013-10-08T23:08:00.001-07:002013-10-08T23:08:10.965-07:00एक लढा 'चेटकिणी'विरु द्धचा..(A Fight Against Witch System)
एक अर्धशिक्षित महिला आपल्या मुलाच्या 'जिवंत'पणाबाबत वर्तविलेले भविष्य चुकल्याने डोळे 'उघडायचे' ठरवते. समाजातील एका अपप्रवृत्तीविरोधात दंड थोपटते आणि एक-दोन नव्हे तर ३६ महिलांचा जीव वाचवते.. त्या 'वीरबाले'ची, धाडसी बिरुबाला राभाची ही कथा!
भारतीय जनमानस हे मुळात श्रद्धाळू ! आपल्याला होणारे त्रास, वेदना, कष्ट, आपल्याला येणारे अपयश अशा सगळ्या बाबींची जबाबदारी अनेकदा भारतीय मन देवावर ढकलून मोकळं होतंPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-77186632177258221302013-05-31T23:09:00.000-07:002013-05-31T23:09:00.408-07:00तिसऱ्या ध्रुवावरील पहिले पाऊल!
सन १८५२! जगातील सर्वोच्च शिखराचा म्हणजेच 'एव्हरेस्ट'चा शोध या वर्षी
लागला. विश्वातील हे उत्तुंग स्थळ सापडताच, मग लगेचच त्याला सर करण्यासाठी
मानवजातीचे प्रयत्न सुरू झाले. हा काळ ब्रिटिशांचा होता. जवळपास
अध्र्या जगावर त्यांचे राज्य होते. पृथ्वीवरील सर्व महत्त्वाच्या
ठिकाणांप्रमाणे 'एव्हरेस्ट'वरही 'युनियन जॅक' फडकवून जगात त्यांना आपला
दबदबा निर्माण करायचा होता. यातूनच त्यांनी १९२० साली 'Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-5478372031806115062012-10-30T11:43:00.001-07:002012-10-30T11:43:51.105-07:00रजस्वला स्त्रीचा देवधर्म
Credit:Loksatta
कोल्हापूरच्या
महालक्ष्मीच्या गाभाऱ्यातील प्रवेशाचा प्रश्न असो वा याच मंदिरातील
प्रसादाचे लाडू करण्याचा प्रश्न असो रजस्वला वा मासिक पाळीतील स्त्रीला
तिथे नकार मिळतो. त्यामागे धर्मातील रूढी परंपरांचा घट्ट पगडा आहे की
पुरुषप्रधान संस्कृतीचा वरचष्मा? पण तोही इतका जबरदस्त आहे की
नोकरी-घर-व्यवहार बिनधास्तपणे हाताळणाऱ्या स्त्रिया या काळात देवधर्माच्या
बाबतीत मात्र पाय मागे Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-78461614157237092902012-08-01T22:30:00.000-07:002012-08-26T02:23:41.741-07:00जगन्नाथ आझाद पाकचे हिंदू राष्ट्रगीतकार-Pakistan's 1'st National Anthem writer was a Hindu
एकदा तिलोकचंद महरूम मुलाला घेऊन फिरायला चालले होते. डोंगरावर घरे उभारलेली पाहून त्यांनी एक ओळ म्हटली - पहाडोंके उपर बने है मकान मुलाने क्षणाची उसंत न घेता दुसरी ओळ जोडली- अजब उनकी सुरत, अजब उनकी शान
हा मुलगा म्हणजेच जगन्नाथ आझाद. महरूम यांची ओळख आपण ‘बस्तिक’मध्ये या
महिन्यातच १ जुलैला करून घेतली होती. आता त्यांचा मुलगा जगन्नाथ.
वडिलांप्रमाणे दीर्घ आयुष्य, कविता आणि लहानपणापासून Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-76574935262783582842012-07-23T22:08:00.000-07:002012-08-26T02:26:07.593-07:00काला मांजा(A tribute to Rajesh Khanna)
माझा चित्रपट पत्रकारितेतला
उमेदवारीचा काळ आणि राजेश खन्नाच्या चित्रपट कारकीर्दीचा बहराचा काळ एकच
होता. त्यामुळे त्याची अफाट लोकप्रियता, त्याचे नखरे, त्याचे मूड, त्याचं
शूटिंग हे सारं मला ‘याची डोळा’ अनुभवता आलं. बांद्रय़ाच्या कार्टर
रोडवरचा त्याचा ‘आशीर्वाद’ बंगला हे एका पिढीच्या कुतुहलाचं आणि आकर्षणाचं
केंद्र होतं. बाहेर कडेकोट बंदोबस्त असायचा. राजेश खन्ना बंगल्याबाहेर कधी
पडतोय, याची Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-52869034429167031862012-06-30T22:28:00.000-07:002012-06-30T22:28:00.305-07:00निग्रही आक्रमकता
सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हाइरन्मेंट (सीएसई) ही देशभरात पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण करणारी भारतातील एक मोठी आणि सर्वपरिचित संस्था. त्याच्या माध्यमातून कीटकनाशक असणाऱ्या पेयांविरुद्ध कोलायुद्ध जिंकणाऱ्या, दिल्लीतील वाहन प्रदूषण रोखण्यासाठी सीएनजीच्या वापरासाठी यशस्वी संघर्ष करणाऱ्या, फास्ट फूडमधील साखर आणि मिठाचे अवाजवी प्रमाणामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत देशात जागरूकता निर्माण Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-56052095014998616802012-06-24T22:24:00.000-07:002012-06-24T22:24:18.473-07:00एकाकी नसलेलं एकटेपण
परिस्थितीमुळे किंवा स्वत:ला वाटलं म्हणून अनेकजणी आज एकेकटय़ा राहात आहेत. प्रत्येकाची कारणं वेगळी, अनुभव वेगळे. समाजाला हे एकटेपण मात्र कधी मानवलं नाही. त्याने टोमणे मारले, त्रास दिला, तर क्वचितच समजून घेतलं. आज समाजात वाढीस लागलेल्या या एकेकटींचे हे अनुभव. एकाकी पण एकटेपण नसलेले..
आपल्यापैकी सगळेच जण मनात असा विश्वास ठेवून मोठे होतात की एक ना एक दिवस आपल्याला मनासारखा जोडीदार मिळणार Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-50554039297353800072012-04-21T21:46:00.000-07:002012-05-01T21:13:52.771-07:00पुणे आणि फिलाडेल्फिया
- मोहन रानडे,फिलाडेल्फिया, अमेरिका ,लोकमत साठी
मुंबईचे शांघाय नाहीतर पुण्याचे न्यूयॉर्क करून दाखवण्याच्या वल्गना भारतीय नागरिकांना काही नवीन नाहीत.
वाढत्या शहरीकरणामुळे येणारे प्रश्न जगभरातल्या सर्वच देशांच्या काळजीचे कारण बनलेले असले; तरी प्रगत देशांमधली शहरे आपल्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी धडपडताना दिसतात.
‘तिकडले’ म्हणजे युरोप-अमेरिकेतले ते सर्व ‘उत्तम’ आणि ‘इकडले’ (म्हणजे भारतातले)Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-5487795744740443012012-04-14T21:39:00.001-07:002012-08-26T02:28:22.970-07:00नाळ
मुलांना कोणत्या भाषेत शिकवले म्हणजे त्यांना चांगले आकलन होईल यासंदर्भात खरे तर कुठलाही किंतु असण्याचे कारण नाही, पण दुर्दैवाने पालकांनाच आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकविण्याबाबत उत्साह नाही. मराठी शाळांच्या दर्जा व गुणवत्तेसंदर्भात निर्माण झालेली साशंकता, सद्य:स्थितीत संगणक, विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा म्हणून मराठीला असलेल्या र्मयादा, इंग्रजीतून शिकण्याबाबत पालकांचा बुद्धिभ्रम, इंग्रजी Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-68293221983887499522012-04-07T22:05:00.001-07:002012-08-26T02:38:40.534-07:00संगोपन ‘तिकडलं’ आणि ‘इकडलं’
फार वर्षांनी गेझा लिंडेनबेर्ग या माझ्या तरुण मैत्रिणीकडे पाळणा हलला. ‘‘भारतात बाळांना काय कपडे घालतात? तसं मला काहीतरी आण,’’ अंस गेझानं आवर्जून सांगितलं होतं! र्जमनीतील हवामानाला मुंबईहून नेलेला बाळंतविडा नुसती शो-केसची धन होणार हे तिलाही कळत होतं ! पण कुतुहल मात्र जबरदस्त होतं ! झबलं, टोपडं, कुंची, काळ्या दोर्याचा करगोटा, पंचधातूचा वाळा.. या सगळ्याबद्दलचे गेझाचे प्रश्न काही संपत नव्हते. Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-17354878783973793672012-03-31T22:16:00.001-07:002012-03-31T22:16:00.475-07:00ईश्वरशोध कुसुमाग्रजांचा!डॉ. घन:श्याम बोरकर - लोकसत्ता
ऐन तारुण्यात जरी कुसुमाग्रजांनी परमेश्वराचे अस्तित्व मानले नाही, तरी जसजसे विश्वातील गूढ प्रश्न मनाला जाणवू लागले, जसजसे ऐहिक पाश तुटत गेले, जसजसा एकाकीपणा वाढू लागला, तसतशी कुसुमाग्रजांच्या मनात आस्तिकता पसरू लागली. माणसाच्या जीवनातील आणि निसर्गातीलही ईश्वराच्या सौंदर्यमय आणि प्रेममय अस्तित्वाचा सुगंध त्यांच्या अंत:करणात परमळू लागला. कुसुमाग्रजांना अंतिमत: Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-80575999728511881042012-03-24T20:00:00.002-07:002012-03-24T20:00:02.553-07:00तलवारीपेक्षा लेखणीच श्रेष्ठ!
‘फ्रंटलाइन’ नियतकालिकाच्या अगदी अलिकडच्या अंकात गुलाम मुर्शीद यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या ,बांगलादेशमधील लौकिकाच्या चढउताराबाबत लिहिले आहे. बांगलादेश जोपर्यंत पूर्व पाकिस्तान होता (१९७१ पर्यंत), तोपर्यंत रवींद्रनाथांकडे फारसे आदराने पाहिले जात नव्हते; त्याचे एक कारण म्हणजे ते उच्चवर्णीय समाजातील, सधन कुटुंबातील होते; आणि दुसरे मोठे कारण म्हणजे ते हिंदू होते! १९६१ मध्ये रवींद्रनाथ टागोरPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-48131552785623065672012-03-17T22:57:00.000-07:002012-03-17T22:57:00.088-07:00जारवांचा ‘ज्युरासिक पार्क’ - चंद्रशेखर कुलकर्णी, लोकमत
नागरी संस्कृतीशी संबंध नसलेल्या जारवांना आता माणसांनी दारूची दीक्षा दिली आहे.वडे-समोसे-गुटख्याची सवय लावली आहे.कपडे घालणार्या माणसांचीही ‘स्वार्थीसंगत’ आता जारवांच्या जिवावर उठलीआहे.निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या आदिमानवांचे उरलेसुरले समूह आणि तथाकथित संस्कृतिरक्षक यांच्यातील एक बखेडा नव्याने जगासमोर आला आहे. ‘द ऑब्झर्व्हर’ तसंच ‘द गार्डियन’ याPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-49927659444208261832012-03-10T23:08:00.000-08:002012-03-10T23:08:00.180-08:00मृत्युच्या थंड निश्चलतेचं गारुड ओफेलिया(Ophelia painting )‘चित्र’ म्हणजे काय? फक्त काही आकार, रेषा.. आणि रंग? की त्याहीपलीकडे काही असतं लपलेलं कॅनव्हासच्या पोटात? चित्रं कशी पाहावीत?..आणि अनुभवावीत? चित्रांच्या वाटेने कसं शिरावं आयुष्याच्या निबिड अरण्यात?- एक प्रवास.
जॉन एव्हरेट मिलेस या ब्रिटिश चित्रकाराने १८५१-५२ मध्ये काढलेलं पेंटिंग ‘ओफेलिया.’ पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला ना या चित्रकाराची काही माहिती होती, ना ‘ओफेलियाPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-82144948847737859092012-03-08T21:55:00.003-08:002012-03-08T21:55:00.738-08:00सीमावादासंदर्भात न्यायालयीन लढाईसाठी महाराष्ट्र शासनाचा गाडीभर पुरावा न्यायाच्या समर्थनार्थ गाडीभर पुरावा देतो असे म्हणण्याची पद्धत असली, तरी महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील मराठी माणसांची न्यायबाजू पटवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खरोखरीच गाडीभर पुरावा तयार केला आहे. मराठी माणसांच्या हक्कांचे विविध अंगाने दर्शन घडविणाऱ्या ५४ खंडाद्वारे सुमारे २३ हजार पृष्ठांचा पुरावा या प्रश्नावर महाराष्ट्राची बाजू मांडण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या आठ ज्येष्ठ Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-79414655192929049622012-03-01T01:11:00.001-08:002012-03-01T01:14:39.074-08:00आम्ही प्यायला पाणी देत नाही..(We don't give drinking water to customers.We only sell Bisleri)अभिजित घोरपडे,लोकसत्ता
‘‘आम्ही प्यायला पाणी देत नाही, फक्त बिसलेरी विकतो..’’ मुंबईत वांद्रे परिसरातील आईस्क्रीम पार्लरचा मालक पुट्टा स्वामी हे बोलला, तेव्हा काही क्षण संताप आला. अन् तो किती सरावल्यासारखा बोलून गेला याचं आश्चर्यसुद्धा वाटलं. शंभर-सव्वाशे रुपयांची आईस्क्रीम खरेदी केली तरी हा माणूस ग्राहकाला पिण्यासाठी साधं पाणी देत नाही, तेसुद्धा विकत देतो, ही गोष्टच चीड आणणारी Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-89090734446616116982012-02-27T21:32:00.003-08:002012-03-07T22:33:45.808-08:00जन्नत का फरिश्ता
शहरयार
घाटमाथ्यावरून गाडीनं वळण घेतलं की, दिवेलागण झालेलं आपलं गाव दिसतं आणि जीव हुरहुरतो. पण बसस्टेशनवर बॅग घेऊन उतरलं आणि घराकडे जायला स्टेशनच्या बाहेर पडलं की, समोरील चकचकीत डांबरी सडका, दूरपर्यंत दिसणार्या सोडियमच्या पिवळट दिव्यांच्या कतारी, रात्र बरीच झाल्याने गाड्यांची थंडावणारी वर्दळ, इमारतींवरील चमकते दिवे.. या झगमगत्या शहरात आपल्या टिचभर खुराड्याकडे पावलं वळवताना आतून पार रीतं रीतं Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-4113434361511350062012-02-05T22:55:00.000-08:002012-02-08T09:29:26.520-08:00पुरुषी वर्चस्ववादाच्या शेवटाची सुरुवातआज ‘जागतिक पुरुष दिन’. सध्या तो साजरा केला जात नाही. पण भविष्यात ही वेळ येणारच नाही, याची खात्री देता येत नाही, पुरुषांनी जर वेळीच काळाची पावलं ओळखली नाही तर! स्त्रीच्या बाजूनं एक सूक्ष्म पण निश्चित असा बदल सध्या घडताना दिसतो आहे. प्रचंड गतीनं बदलणाऱ्या आजच्या समाजात एखादा स्वल्पविराम घेऊन पुरुषानं स्वत:ला बदलून घेतलं पाहिजे, आपल्या आत्तापर्यंतच्या सत्ताधीश मानसिकतेला मुरड घातली Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-89103675850812205172012-01-25T23:26:00.001-08:002012-03-01T03:23:21.921-08:00चिल्लरांचा काळ
शफाअत खान
ब्लॅक कॉमेडी शैलीत लेखन करणारे नव्वदच्या दशकातले महत्त्वपूर्ण नाटककार ही शफाअत खान यांची ओळख. कोणत्याही गोष्टीकडे तिरकसपणे पाहण्याची उपजत दृष्टी आणि त्याच शैलीत खिल्ली उडविणारी हुकमी लेखणी व वाणी, जोडीला भवतालाचे सजग भान असलेल्या शफाअत खान यांच्या लोकसत्तेतील सदरातील हा लेख!
अलीकडेच एक बातमी वाचली. बातमी फार मोठी नव्हती. महत्त्वाचीही नव्हती. पण वर्तमानपत्रवाल्यांना Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-38322692585155730912012-01-15T15:15:00.000-08:002012-01-22T22:47:02.918-08:00कोल्हाटय़ाची पोर ते सधन शेतकरी व्हाया बचत गटती एक कोल्हाटय़ाची पोर, तमाशात नाचणं हा पिढीजात व्यवसाय. भविष्य ठरून गेलेलं.. पण नशिबाने दिलेलं देणं गुमान न पत्करता तिने तमाशा सोडला नि सधन शेतकरी झाली. शेती, दुग्धव्यवसाय करतेय, बोलेरो, ट्रॅक्टर, ट्रक, बस सगळं काही चालवतेय, स्वत:चं आयुष्य सुकर करतानाच तिने बचत गटाच्या माध्यमातून गावातल्या स्त्रियांनाही आत्मनिर्भतेचं देणं दिलंय, आज कोरडगावमध्ये स्त्रियांचे १०० पेक्षा जास्त लघुउद्योग उभे आहेतPravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3025411942297344894.post-72412689745363090512012-01-13T00:02:00.000-08:002012-01-13T00:02:09.748-08:00इडू-फिडूच्या सुन्न जगात
इम्फाळहून निघालो
‘चुराचंदपूर’ या जिल्ह्याच्या गावी जायचं होतं.
हॉटेलच्या बाहेर पडताना दोनच गोष्टी जाणवत होत्या- एक थंडीचा पहारा आणि दुसरा सैन्याचा. बाकी सामसूम सन्नाटा.
त्यादिवशी कुठल्याशा अण्डरग्राऊण्ड गटानं म्हणजेच यूजींनी ‘बंद’ पुकारला होता. त्यांच्या एका म्होरक्याला सैन्यानं मारलं म्हणून तो कडकडीत ‘बंद’ होता.
‘बंद’ म्हणजे ‘बंद.’ बाहेर पडायची परवानगी ना यूजी देतात, ना लष्करी जवान. Pravinhttp://www.blogger.com/profile/02906698972536990158noreply@blogger.com0